Section A
Q1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10× 5 = 50 परसरामबासीं धाकुटें आचारस्थळ आणि वीचारस्थळ करणें: केशोबासीं रत्नमाळास्तोत्र करीतां। चांदह सते नीवडिलीं
(a) होती: तथांतु आणिक कांहीं प्रश्ना (म) बासी नीवडुनी घातलीः मग प्रश्ना (म) बासी गोपाळ बासाचेनी संवादेंः अन्वयो लाउनी धाकुटें आचारस्थळ आणि वीचारस्थळें केलें: ‘‘स्वतःस मात्र सुख होण्याकरिता एकंदर सर्व मानवी प्राण्यास कायिक व मानसिक पिडा दिली नाही, म्हणजे त्यासच
(b) पुण्य म्हणावे." माझा कोठलाही खिसा तुम्ही तपासून पहा ! त्यात तुम्हाला वाळलेली गुलाबाची फुलं, जाईच्या सुकलेल्या वेण्या,
(c) चुरगळलेले हातरुमाल, बांगड्यांचे तुकडे आणि हिरव्या पोतीचे मणी-आणखीन किती तरी गोष्टी सापडतील! हे तर आमच्या काव्याचं सारं भांडवल आहे. कवीचे खिसे म्हणजे सुंदर स्त्रियांच्या हरवलेल्या जिनसा सापडण्याचे हमखास ठिकाण असे समजावे.
(d) आम्ही वस्तीतून बाहेर आल्यावर काशीनाथ मला म्हणाला, ‘‘मास्तर, चला पोलीस स्टेशनवर’’ "नको. '' ‘‘तुम्ही या मूर्खांचा मार सहन केला तरी कसा?’’ ‘‘त्यांचा मार मी कुठे खाल्ला? मनूने मला मारलं! चल काशीनाथ....’’ e) पळून जावं वाटायचं. पण कसं जाऊ. आलतो तितून नको नको म्हणाले तेयनी तरी व इतं हेयच्या पेचात सापडलो) होतो. कसा कुण्या तोंडानं पळून जाऊ वाटू लागल. असं करु तर कसं व्हईल तसं करु तसं कसं व्हईल. ईकडे आड तिकड़े हीर. आगीतून उटून फोफाट्यात पडल्यावानी वाटू लागल. पण वाटायचं की बाबा. जातील हे बी दिवस. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचे चित्र स्मृतिस्थळातून कसे साकार झाले आहे
(a) ते सविस्तर वर्णन करा. 15 ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकातून अभिव्यक्त होणारी, मानवी जीवनासंबंधी महात्मा फुले यांची भूमिका
(b) स्पष्ट करा. 15 नैतिक दृष्ट्या स्खलनशील स्नी-पुरुष संबंधांचा विचार ‘ब्राह्मणकन्या’ कादंबरीत केतकरांनी कसा केला आहे, |c| चर्चा करा. 20 \overline2 PHKM-B-MRTH/20